रायगड : महाड दुर्घटनेला १९ तास उलटल्यानंतरही बचावकार्याला अद्याप यश आलेलं नाही. सापडलेले दोन मृतदेह वेगळ्याच दुर्घटनेतले असल्याचं आता समोर येतंय. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती चुकीची असल्यानं नातलगांमध्ये संतापाचं वातारवण आहे.
Posted by vidarbha on 9:16:00 PM in | Comments : 0
रायगड : महाड दुर्घटनेला १९ तास उलटल्यानंतरही बचावकार्याला अद्याप यश आलेलं नाही. सापडलेले दोन मृतदेह वेगळ्याच दुर्घटनेतले असल्याचं आता समोर येतंय. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती चुकीची असल्यानं नातलगांमध्ये संतापाचं वातारवण आहे.
Post a Comment