BREAKING NEWS

Sunday, July 31, 2016

साधू-संत एकत्र झाल्यासच भारत पुन्हा विश्‍वगुरु बनेल ! - रामाभाई, प्रवक्ता, संतश्री आसारामजी बापू आश्रम

  पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यामुळे आज अनेक युवक व्यसनमुक्त झाले आहेत. त्यांनी शिकागोत हिंदु धर्माचे प्रतिनिधित्व केले. भारतातील सर्व साधू-संत एकत्र झाले, तरच भारत पुन्हा एकदा विश्‍वगुरु बनेल. इसाई नन बनण्यासाठी शपथ घ्यावी लागते की, येशू माझा पती आहे. अशा ६० लाख नन आहेत, तर सगळ्यात मोठा पापी कोण आहे ? पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू नेहमी म्हणतकी, मी मेलो तरी चालेल; पण आपली संस्कृती वाचायला हवी.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.