पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यामुळे आज अनेक युवक व्यसनमुक्त
झाले आहेत. त्यांनी शिकागोत हिंदु धर्माचे प्रतिनिधित्व केले. भारतातील
सर्व साधू-संत एकत्र झाले, तरच भारत पुन्हा एकदा विश्वगुरु बनेल. इसाई नन
बनण्यासाठी शपथ घ्यावी लागते की, येशू माझा पती आहे. अशा ६० लाख नन आहेत,
तर सगळ्यात मोठा पापी कोण आहे ? पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू नेहमी
म्हणतकी, मी मेलो तरी चालेल; पण आपली संस्कृती वाचायला हवी.
Post a Comment