BREAKING NEWS

Wednesday, February 15, 2017

शेतकऱ्याचा माल रस्त्यावर आणि व्यापाऱ्यांचा माल ओट्यावर

रुपेश पाटील बाजड / रिसोड - 



ओट्यावर असलेला माल हा लवकरात लवकर काढण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे
वारंवार सूचना करून यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे आज पर्यंत कृषि उत्पन्न बाजार समिती कडून भारतीय खाद्य निगम द्वारे महाराष्ट्रात 1 नंबर तूर खरेदी हि रिसोड ला झाली असून त्या तुरीसाठी आणि शेतकऱ्यांनी आणलेल्या सोयाबीन हरभरा आणि तूर हा रस्त्यावर टाकला जातो येणारे जाणारे वाहने हे त्या टाकलेल्या मालावरून वाहन नेतांना आढळून आले तरी व्यापाऱ्यांनी ठेवलेला माल एका आठवड्याच्या आत जर नाही निघाला तर संपूर्ण माल हा ताब्यात घेऊन त्याची हाराशी काढण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी  दिला आहे तरी व्यापाराचा माल ओट्यावरून काढावा

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.