तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मद्य-मांस विक्री ही बंद झाली पाहिजे. शासनाने सरकारी देवस्थाने पुन्हा भक्तांच्या स्वाधीन करण्यात यावीत. वारकरी संप्रदायातील महंतांनी व्यक्त केलेल्या मागण्या योग्य असून शासनाने त्यावर तात्काळ कार्यवाही करून मागण्या पूर्ण कराव्यात. शासनाने वारकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये.
सरकारी देवस्थानांच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात वारकर्यांनी
Post a Comment