BREAKING NEWS

Friday, May 5, 2017

आणखी किती सैनिक शहीद झाल्यावर शासन नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी ठोस पाऊल उचलणार ? -

गडचिरोली – 



आतंकवादी आणि नक्षलवादी यांच्या आक्रमणात सैनिक हुतात्मा होऊ देणारा जगातील एकमेव देश भारत !
३ मे या दिवशी रात्री भामरागड उपविभागातील कोपर्शी आणि पुलनार जंगलाच्या परिसरात १ सैनिक आणि २० पोलीस घायाळ झाले. नक्षलविरोधी अभियान राबवत असतांना विशेष अभियान पथकाची बुलेटप्रूफ गाडी भूसुरूंगाच्या साहाय्याने उडवली. यामध्ये सुरेश तेलामी हुतात्मा झाले. या वेळी झालेल्या चकमकीत घायाळ झालेल्या केंद्रीय सुरक्षा बलाच्या ३७ बटालियनच्या सैनिकांना रायपूर (छत्तीसगड) येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Share this:

1 comment :

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.