रंगया रेपाकवार /--
गडचिरोली ---
गडचिरोली --- गडचिरोली जिल्ह्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले असून पहिल्याच पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका दक्षिण भागाला बसला असून नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने अहेरी तालुक्यातील २० गावांचा संपर्क तुटला
मात्र दक्षिण गडचिरोली ला या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.जिल्ह्यात अनेक भागात कमी उंचीच्या पुलामुळे पहिल्याच पावसाने नाल्यावरून पाणी वाहत आहे. अहेरी तालुक्यातील अहेरी जाते गडअहेरी मार्गावरील नाल्याच्या वरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद झाला आहे.या भागातील जवळपास २० गावांचा संपर्क तुटला आहे.
Post a Comment