धर्म हा राष्ट्रवादाचा पाया आहे. साधनेविना असलेल्या राष्ट्रवादामध्ये अनेक अडचणी येतात. जगातील सर्व देशांतील कायदे त्यांच्या संस्कृतीच्या आधारे बनवले गेले असतांना भारतात तसे का होऊ नये ?, असा प्रश्नअ उपस्थित करत प्रा. रामेश्वार मिश्र यांनी साधनाविरहित राष्ट्रवाद हा पोकळ आणि विनाशाकडे नेणारा असल्याचे सांगितले.
Sunday, June 26, 2016
साधनाविरहित राष्ट्रवाद पोकळ आणि विनाशकारी ! - प्रा. रामेश्व र मिश्र, वाराणसी
Posted by vidarbha on 5:21:00 PM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment