दिल्ली /- -
माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, हिंदु आतंकवाद यासारखी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. हिंदुत्वाच्या कोणत्याही व्याख्येद्वारे कोणीही संघटित आतंकवादी कारवाया करू शकत नाही.
साध्वी प्रज्ञासिंह यांना मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने निर्दोष ठरवत आरोपपत्रातून त्यांचे नाव वगळल्याची बातमी अमेरिकेतील दैनिक वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यावर थरूर यांनी वरील ट्विट केले. थरूर पुढे लिहतात की, दिशाहीन असणारे गुन्हेगार हिंदु असू शकतात. हिंदु आतंकवाद हा शब्द पत्रकारांच्या वैचारिक आळशीपणाचा उगम आहे.
माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, हिंदु आतंकवाद यासारखी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. हिंदुत्वाच्या कोणत्याही व्याख्येद्वारे कोणीही संघटित आतंकवादी कारवाया करू शकत नाही.
साध्वी प्रज्ञासिंह यांना मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने निर्दोष ठरवत आरोपपत्रातून त्यांचे नाव वगळल्याची बातमी अमेरिकेतील दैनिक वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यावर थरूर यांनी वरील ट्विट केले. थरूर पुढे लिहतात की, दिशाहीन असणारे गुन्हेगार हिंदु असू शकतात. हिंदु आतंकवाद हा शब्द पत्रकारांच्या वैचारिक आळशीपणाचा उगम आहे.
Post a Comment