प्रमोद नैकेले / --
/अचलपूर:- /-
/अचलपूर:- /-
अचलपूर नगर परीषदेने अचलपूर शहरात गेल्या साडेचार वर्षात एकही विकास काम करन्यात आले नाही आता नगरपालीकेच्या अवघ्या काही महीन्यावर आल्या असता रस्त्याला मुलामा लावणे सुरू झाले.
अचलपूर शहरात गेल्या साडेचार वर्षात एकही विकास काम झाले नाही.शहराला आजही पुरेसा व स्वच्छ पीण्याचे पाणि मीळत नाही.स्वच्छतेचे तर तीनतेरा वाजले.
शहरात कोठे अवास्तव उजेड व जेथे आवश्यक आहे तेथे काळोख ही तर नगरपालीकेची प्रथा झालेली आहे.
आरोग्याची तर ऐसीतैसी करून टाकली.रस्ते म्हणजे खडडयाचे साम्राज्य
शहरात हिंदूमुस्लीम व इतर धर्माचे अनेक उत्सव ,सण व सार्वजनीक कार्यक्रम साजरे
होतात पोलीस स्टेशन मधे शांतता समीती च्या सभा होतात शहरातील समाजसेवी व राजकीय नेते विवीध सुचना देतात शांतता व सुव्यवस्थेत कार्यक्रम व्हावे म्हणून पोलीस वीभाग सुध्दा संबधीतांना सुचीत करतात.
विवीध सामाजीक संघटना वेळोवेळी निवेदन व आंदोलन करून विकास कामाचा आग्रह करतात पण नगरसेवक व लोकप्रतीनीधी जनतेला न जुमानता बीनधास्त राहतात.
जास्तच झाले तर वीरोधात आहोत नगराध्यक्ष ऐकत नाही.मुख्याधीकारी काम
करत नाही.मुख्याधीकारी नगरसेवकावर आरोप लावतात शेवटी काही नाही आपापा चा माल गपापा हेच सुरू आहे.शहरातील मुख्यरस्त्याची परीस्थीती चालण्यायोग्य
नाही तरी कुणी एकत नाही.आता जवळ आल्या निवडणूका तेंव्हा तोंडाला पाने पुसण्याचे काम सुरू आहे ऑईलमीश्रीत डांबराचा मुलामा लावून हे रस्ते काळे करन्याचा प्रयत्न होत आहे.मात्र राजकीय नेते अशा तोकडया विकासाचे सुध्दा श्रेय घेण्यापासून स्वताला दूर ठेवत नाही.शहरातल्या एका सामाजीक संस्थेने शहरातील रस्त्याबाबत आंदोलन छेडले वीवीध आंदोलने व निवेदन देवून रखडलेली
कामे सुरू कयन्यास प्रशासनाला भाग पाडले आंदोलनाचे वेळेस हे नेते मंडळी झोपी गेलेली असतात आता मात्र हात बांधून विकास कामाचे जागे वर उभे राहून जनतेसमोर फुकटचा आव दाखवतात
काही राजकीय संघटना तर वर्चस्वाकरीता
रस्ता होवू न देण्याचे प्रयत्न करतात व तसे जाहीर बोलून सुध्दा दाखवण्यात मागे पूढे पाहत नाही आता काम सुरू झाल्यावर मात्र आम्ही केले अशा फुशा-या मारन्या पासून मागे राहत नाही. तेंव्हा जनतेच्या डोळयात धुळ फेकण्यापेक्षा सद्सदवीवेक बुध्दीने जनतेची सेवा करावी व उर्वरीत विकास कामे त्वरीत पूर्ण करावे अशी जनतेची मागणी आहे.
अचलपूर शहरात गेल्या साडेचार वर्षात एकही विकास काम झाले नाही.शहराला आजही पुरेसा व स्वच्छ पीण्याचे पाणि मीळत नाही.स्वच्छतेचे तर तीनतेरा वाजले.
शहरात कोठे अवास्तव उजेड व जेथे आवश्यक आहे तेथे काळोख ही तर नगरपालीकेची प्रथा झालेली आहे.
आरोग्याची तर ऐसीतैसी करून टाकली.रस्ते म्हणजे खडडयाचे साम्राज्य
शहरात हिंदूमुस्लीम व इतर धर्माचे अनेक उत्सव ,सण व सार्वजनीक कार्यक्रम साजरे
होतात पोलीस स्टेशन मधे शांतता समीती च्या सभा होतात शहरातील समाजसेवी व राजकीय नेते विवीध सुचना देतात शांतता व सुव्यवस्थेत कार्यक्रम व्हावे म्हणून पोलीस वीभाग सुध्दा संबधीतांना सुचीत करतात.
विवीध सामाजीक संघटना वेळोवेळी निवेदन व आंदोलन करून विकास कामाचा आग्रह करतात पण नगरसेवक व लोकप्रतीनीधी जनतेला न जुमानता बीनधास्त राहतात.
जास्तच झाले तर वीरोधात आहोत नगराध्यक्ष ऐकत नाही.मुख्याधीकारी काम
करत नाही.मुख्याधीकारी नगरसेवकावर आरोप लावतात शेवटी काही नाही आपापा चा माल गपापा हेच सुरू आहे.शहरातील मुख्यरस्त्याची परीस्थीती चालण्यायोग्य
नाही तरी कुणी एकत नाही.आता जवळ आल्या निवडणूका तेंव्हा तोंडाला पाने पुसण्याचे काम सुरू आहे ऑईलमीश्रीत डांबराचा मुलामा लावून हे रस्ते काळे करन्याचा प्रयत्न होत आहे.मात्र राजकीय नेते अशा तोकडया विकासाचे सुध्दा श्रेय घेण्यापासून स्वताला दूर ठेवत नाही.शहरातल्या एका सामाजीक संस्थेने शहरातील रस्त्याबाबत आंदोलन छेडले वीवीध आंदोलने व निवेदन देवून रखडलेली
कामे सुरू कयन्यास प्रशासनाला भाग पाडले आंदोलनाचे वेळेस हे नेते मंडळी झोपी गेलेली असतात आता मात्र हात बांधून विकास कामाचे जागे वर उभे राहून जनतेसमोर फुकटचा आव दाखवतात
काही राजकीय संघटना तर वर्चस्वाकरीता
रस्ता होवू न देण्याचे प्रयत्न करतात व तसे जाहीर बोलून सुध्दा दाखवण्यात मागे पूढे पाहत नाही आता काम सुरू झाल्यावर मात्र आम्ही केले अशा फुशा-या मारन्या पासून मागे राहत नाही. तेंव्हा जनतेच्या डोळयात धुळ फेकण्यापेक्षा सद्सदवीवेक बुध्दीने जनतेची सेवा करावी व उर्वरीत विकास कामे त्वरीत पूर्ण करावे अशी जनतेची मागणी आहे.
Post a Comment