BREAKING NEWS

Monday, June 13, 2016

गोहत्या रोखता न येणे हे शासनाचे अपयश ! - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

मथुरा -
 

उत्तरप्रदेश, हरियाणा या राज्यांतील काही भागांत, तर आसाम आणि बंगाल या राज्यांत प्रतिदिन मोठ्या प्रमाणात गायींची तस्करी केली जात आहे. उघडपणे गोहत्या केली जात आहे. गोहत्याबंदी असतांनाही सरकार ते थांबवू शकत नाही, हे सरकारचे अपयश आहे, अशी टीका द्वारका आणि ज्योतिष पीठाधीश्‍वर शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे केली. जर गोहत्येवर प्रतिबंध आहे, तर लोक त्याचे पालन का करत नाहीत ?, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला. 
     दादरी प्रकरणात शंकराचार्य म्हणाले की, जेव्हा एखादा ब्राह्मण मारला जातो, तेव्हा सरकारला असहिष्णुता दिसत नाही; मात्र एखादा अल्पसंख्यांक मारला जातो, तेव्हा सर्व ओरडायला लागतात.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.