या वेळी श्री. संतोष आळशी यांनी समाजातील दुष्प्रवृत्ती आणि त्याचा
समाजावर होणारा विपरीत परिणाम याविषयी सांगतांना याचा संघटितपणे प्रतिकार
केला पाहिजे, असे सांगितले, तर रणरागिणीच्या सौ. अंशू संत यांनी स्वसंरक्षण
काळाची आवश्यकता विषद करतांना समाजातील असुरक्षिततेची भावना दूर
करण्यासाठी स्वसंरक्षण आणि साधना याचे महत्त्व सांगितले. समितीच्या सौ.
रेखा बर्वे यांनी उपस्थितांना हिंदु जनजागृती समितीचा परिचय करून दिला.
Wednesday, September 7, 2016
हिंदू संघटित नसल्यामुळे देशाची विदारक स्थिती आहे ! - चिरायू पंडित, सावरकर मंच
Posted by vidarbha on 12:19:00 PM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment