BREAKING NEWS

Friday, September 16, 2016

आता हिंदु संघटित न झाल्यास हिंदु संप्रदाय आणि संघटना यांचा छळ निश्‍चित ! - श्री. प्रदीप कश्यप, आसाराम बापू संप्रदाय आणि गोरक्ष समिती अध्यक्ष, बुटीबोरी, नागपूर

सनातन संस्थेच्या कार्यावर माझा पूर्ण विश्‍वास आहे. हे एकप्रकारचे षड्यंत्रच चालू आहे. ज्याप्रमाणे संत आसाराम बापू यांच्या भक्तांना मारहाण झाली, छळ झाला तिच स्थिती आता सनातनच्या साधकांविषयी होत आहे. आताचे सरकार हिंदूंच्या मतांवर निवडून आलेले असूनही निरपराध साधकांवर ही स्थिती का ओढवली आहे, याचे कारण समजत नाही. आता हिंदू संघटित झाले नाहीत, तर असा छळ अन्य हिंदु संप्रदाय किंवा संघटना यांनाही निश्‍चित होईल.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.