प्रतिनिधी- मनोज वर्मा समीर देशमुख सह महेंद्र मिश्रा
शेगांव
४२ हजार पेक्षा जास्त मतदारांची संख्या असलेली शेगांव ची नगर परिषद आज संपूर्ण महाराष्ट्राचा चर्चेचा विषय आहे.कारण ही संत नागरी आहे येथे कोणताही नेता ऑफिसर,अधिकारी हेच नाही तर वृत्तपत्र व वृत्तवाहिनीचे सुद्धा पदाधिकारी शेगावी येण्या अगोदर हा विचार जरूर करता
शेगांव
४२ हजार पेक्षा जास्त मतदारांची संख्या असलेली शेगांव ची नगर परिषद आज संपूर्ण महाराष्ट्राचा चर्चेचा विषय आहे.कारण ही संत नागरी आहे येथे कोणताही नेता ऑफिसर,अधिकारी हेच नाही तर वृत्तपत्र व वृत्तवाहिनीचे सुद्धा पदाधिकारी शेगावी येण्या अगोदर हा विचार जरूर करता
या नगरीत ०४ भाग दिसून येत आहे म्हणून काँग्रेस चा गड, भाजपचा गड,शिवसेनेचा गड,लपलेला गड(नगर विकास आघाडी) काँग्रेस म्हणजे १ ते ६ वार्ड भाजप ७ते१२ या वार्डात भाजप समर्थीत मतदार १३ते१८ हा जुना नगरविकास आघाडी चा गड आहे पण आता ते दलबदल करून काँग्रेस ला शरण गेले पण हेही महत्वाचे कि या वार्डात जास्त मतदार भाजपला पसंत करतात तर १९ते२६ चा वार्डात शिवसेना व भाजप यांचा जोर असे पण यात भारीपचे सुद्धा मतदार आहेत आणि आणि काँग्रेस ची भारिप सोबत युती आहे. पण नव्याने निवडणुकीत जोमाने आलेली प्रहार व एम आय एम हे काँग्रेसला किती नुकसान करतात हे गूढ आहे काँग्रेसच्याच पण आता अपक्ष व प्रहार समर्थीत माधुरीताई प्रकाश देशमुख या किती मतांची जुळवा जुळव करतात. कारण यात जुने व नाराज काँग्रेस चे कार्यकर्ते हे कोणाला मदत करतील हे पाहण्या सारखे आहे एकंदरीत हि निवडणूक आता रंगात येत आहे कारण सर्वांचे गणित भागाकार गुणाकार सुरु झाले त्याच अनुशंगाने प्रत्येक अध्यक्षपदाचे नेता का सर्व उंम्मेदवारणा भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणजे स्थानिक व घराघरात पोहचलेला व सध्या नाराज असलेला कार्यकर्ता व उभा असलेला नगर सेवक ज्याला म्हणेल त्याला त्या वार्डातील मतांचा फायदा होतांना दिसतो पण ही संत नगरीतील चतुर मतदार आहे पाहूया ते या चर्चित हवीहवीशी संत नगरीची नगर परिषदची मुख्य चावी कोणाला देते कारण मतदार हा राजा आहे.
Post a Comment