रिसोड / महेन्द्र महाजन -
रिसोड येथे आज अचूक कापड गोदामाला आग लागली त्यात लाखोंचे नुकसान झालं आहे सदर घटना दि 8/3/2017 रोजी सकाळी 6:00 वाजता च्या सुमारास घडली. कापड गोदामाला आग लागल्याने आंनद देशमुख, सतीश ईरतकर, गजजन राऊत ,नगर अध्यक्ष यशवंत देशमुख व पानझाडे यांनी आग आटोक्यात आनण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रूद्र स्वरूप केल्याने आग आटोक्यात आली नाही त्यावेळी नगराध्यक्ष देशमुख यांनी दूरध्वनी सर्पक साधून आग्नीशामक बोलवून आग आटोक्यात आनण्याचा प्रयत्न केला मात्र फार वेळ झाल्याने गोदामातील कापडे जळुन खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने व महसुल अधिकारी यांनी पाहाणी करुन आगीत नुकसान झाले यांचा पंचनामा करण्यात आला आहे.
या मध्ये राजु बेलोकर4,75,000) आशोक महादेव थोरात ( 2,10,000 , नितिन महादेव थोरात 1,20,000 ) ,संजय प्रभु चैधरी( 2,30,000) ,दिलीप प्रभु चौधरी 1,15,000) , मधुकर हिरामन राऊत 1,10,000) ,धन्यकुमार रतनलाल अंबअंबे 2,40,000) ,शाम दामोदर वानकर 1,60,000 ) ,बाळु लक्ष्मण सोनटक्के 1,60,000 ), संदीप लक्ष्मण सोनटक्के 1,10,000 ) ,गजजन मधुकर राऊत 1,00,000 ) ,सुरज धन्यकुमार अंबेकर (2,100,000 ) दामोदर विलाअप्पा वानकर 1,30,000 ), शैलेश लालचंद बेलोकर 2,20,000) , प्रकाश गजानन ठाकुर 1,50,000 ) , गजजन मलन्कअप्प ततवार 1,30,000 ) , तर प्रकाश वासुदेव पांडे 83,100 आसे एकुन 29,73,100 रुपयाचे आगीत कपडे जळुन नुकसान या वेळी तलाटी किशोर वानरे अहवाल सादर करण्यात आला असून सदर व्यावसायिकांचे फार मोठे नुकसान झाले आहेत तरी शासनाकडून फुल ना फुलांची फकडी मिळावी आशी आपेक्षा व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे
या मध्ये राजु बेलोकर4,75,000) आशोक महादेव थोरात ( 2,10,000 , नितिन महादेव थोरात 1,20,000 ) ,संजय प्रभु चैधरी( 2,30,000) ,दिलीप प्रभु चौधरी 1,15,000) , मधुकर हिरामन राऊत 1,10,000) ,धन्यकुमार रतनलाल अंबअंबे 2,40,000) ,शाम दामोदर वानकर 1,60,000 ) ,बाळु लक्ष्मण सोनटक्के 1,60,000 ), संदीप लक्ष्मण सोनटक्के 1,10,000 ) ,गजजन मधुकर राऊत 1,00,000 ) ,सुरज धन्यकुमार अंबेकर (2,100,000 ) दामोदर विलाअप्पा वानकर 1,30,000 ), शैलेश लालचंद बेलोकर 2,20,000) , प्रकाश गजानन ठाकुर 1,50,000 ) , गजजन मलन्कअप्प ततवार 1,30,000 ) , तर प्रकाश वासुदेव पांडे 83,100 आसे एकुन 29,73,100 रुपयाचे आगीत कपडे जळुन नुकसान या वेळी तलाटी किशोर वानरे अहवाल सादर करण्यात आला असून सदर व्यावसायिकांचे फार मोठे नुकसान झाले आहेत तरी शासनाकडून फुल ना फुलांची फकडी मिळावी आशी आपेक्षा व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे
Post a Comment