मनोजकुमार वर्मा / शेगाव

:- श्री गूरूदेव बहूउद्देशिय शिक्षण व क्रिडा मंडळ च्या वतीने ग्राम अलसणा येथील बाल सूसंस्कार वर्गाच्या समारोपीय समारंभात मार्गदर्शन करताना सागीतले,पूढे ते म्हणाले की अश्या प्रकारचे बाल सूसंस्कार शिबीर मधील संस्कार मूळेच विदेशी संस्कृतीची पाय आपल्या देशात रोवली जाणार नाही.दि २मे२०१६ पासून आयेजीत या बाल सूसंस्कार वर्गाच्या समारोपच्या अध्यक्षस्थानी अलसनाचे पोलीस पाटील गजाननराव देशमूख हे होते तर प्रमूख मार्गदर्शक म्हणून हभप सूनिल महाराज लाजूळकर ,प्रमूख अतीथी म्हणून श्रीकृष्णदादा बिलेवार,केशवराव पाटील,संतोषबाप्पू देशमूख,रामगोपालजी तायडे,मनीषदादा देशमूख, हभप मूढें महाराज होते.सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत तूकडोजी महाराज,श्री गजानन महाराज, विठ्ठल रूकमाई याच्या प्रतीमाना पूष्पहार अर्पित करून दिप प्रज्वलीत करण्यात आले ,तदनतर मान्यवराचे स्वागत करण्यात आले,
१० दिवस चालेल्या शिबीरात जे विवीध विषयानवर शिक्षण देण्यात आले त्याची प्रात्यक्षीक म्हणजे लाठी काठी चालविणे,जळती वनदांडी (आग के गोले),लेझीम,मल्लखांब,स्तंभ , भागवत गितेचे श्लाेक,तर "भारत से जो टकरायेगा वो मिट्टी मे मिल जायेगा हे सूदंर गित सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक हभप सूशिल महाराज वणवे यांनी ,आभार अतूल उमक यांनी तर संचालन सचीन नादोकार यानी केले

:- श्री गूरूदेव बहूउद्देशिय शिक्षण व क्रिडा मंडळ च्या वतीने ग्राम अलसणा येथील बाल सूसंस्कार वर्गाच्या समारोपीय समारंभात मार्गदर्शन करताना सागीतले,पूढे ते म्हणाले की अश्या प्रकारचे बाल सूसंस्कार शिबीर मधील संस्कार मूळेच विदेशी संस्कृतीची पाय आपल्या देशात रोवली जाणार नाही.दि २मे२०१६ पासून आयेजीत या बाल सूसंस्कार वर्गाच्या समारोपच्या अध्यक्षस्थानी अलसनाचे पोलीस पाटील गजाननराव देशमूख हे होते तर प्रमूख मार्गदर्शक म्हणून हभप सूनिल महाराज लाजूळकर ,प्रमूख अतीथी म्हणून श्रीकृष्णदादा बिलेवार,केशवराव पाटील,संतोषबाप्पू देशमूख,रामगोपालजी तायडे,मनीषदादा देशमूख, हभप मूढें महाराज होते.सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत तूकडोजी महाराज,श्री गजानन महाराज, विठ्ठल रूकमाई याच्या प्रतीमाना पूष्पहार अर्पित करून दिप प्रज्वलीत करण्यात आले ,तदनतर मान्यवराचे स्वागत करण्यात आले,
१० दिवस चालेल्या शिबीरात जे विवीध विषयानवर शिक्षण देण्यात आले त्याची प्रात्यक्षीक म्हणजे लाठी काठी चालविणे,जळती वनदांडी (आग के गोले),लेझीम,मल्लखांब,स्तंभ , भागवत गितेचे श्लाेक,तर "भारत से जो टकरायेगा वो मिट्टी मे मिल जायेगा हे सूदंर गित सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक हभप सूशिल महाराज वणवे यांनी ,आभार अतूल उमक यांनी तर संचालन सचीन नादोकार यानी केले
Post a Comment