शेगाव/---
प्रतिनिधि ◆ समीर देशमुख /-सह/- महेंद्र मिश्रा◆
लोक सभा व विधान सभा निवडणूकच्या वेळी भाजप सरकारने जे वचने दिली होती त्याची पूर्तता आज 2 वर्षे झाली तरी केलेली नाही त्या निमित्याने कॉग्रेज पक्षाने संपूर्ण हा आक्रोश मोर्चा काढला या वेळी जळगाव जामोद मतदार संघाचे रामविजय बुरुंगले यांनी आपल्या भाषणात या अन्याया विरुद्ध मोदी सरकारला खेचून खडा याना परत मतदान चुकून मतदान करू नका असे खडसावले तर चिखली मतदार संघाचे आ. राहुल बोन्द्रे यांनी ही सरकार फक्त श्रीमंतांची आहे आणि आपले पंतप्रधान फक्त विदेशातच फिरण्यात मग्न आहे यांना शेतकरी गोरगरिबांची चित्ता नाही 15 लाख यांच्या खात्यात देऊ म्हणाले पण अजून पर्यंत ते आले नाहीत
वारे मोदी हर हर मोदी घर घर मोदी असे आस्य केले. तर शेंगांचे अन्सार अहमद यांनी आपल्या भाषणात या सरकारने आमचा 'कुरबाणीचा' हक्क हिसकावला याना नगर परिषद निवडणुकीत याना यांची जागा दाखवा जर दलाल मत मागायला आले तर हाकलून लावा असे म्हटले नंतर हि सर्व मंडळी शेगांव च्या शिवाजी चौकातुन वाजत गाजत आक्रोश करीत तहसील कार्यालयात गेली व तेथे तहसील दार गणेश पवार यांना शासनाच्या विरोधात निवेदन दिले
Post a Comment